खतांच्या वाढीव किंमतीसाठी केंद्र सरकार सर्वस्वी जबाबदार : अजित पवार

  • 3 years ago
शेतकरी वर्गाला आवाहन केले आहे की या वेळेस स्फुरत आणि बालांशच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांनी युरियाकडे वळू नये यासाठी त्यांनी एनपीके १०'१०'२६,१९'१९ चा वापर केला पाहिजे,खतांच्या किमती वाढल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केली आहे जर खतांच्या किमती वाढल्या असतील तर त्याच्या पेक्षा कमी किमतीमध्ये इतर खते उपलब्ध करून द्यावीत...

#AjitPawar

Recommended