पंजाब आणि महाराष्ट्राचा सलोखा... | Vithai : Wari 2019

  • 3 years ago
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव गाव म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्राला जोडणारे सलोख्याचे केंद्रच...

बंधुभावाच्या वारकरी विचारांचा प्रसार करणाऱ्या संत नामदेवांचा जन्म मराठवाड्यातील या हिंगोली गावचा.

या ठिकाणी नामदेवरायांचे जन्मस्थळ आणि समाधीस्थळही आहे...

'बाबा नामदेवजीं'चे दर्शन घेण्यासाठी इथं शीख बांधवांची गर्दी असते...

सलोख्याचा धागा आणि संतरुपी मण्यांचा शोध घेतोय यंदाचा #विठाई हा अंक...

नक्की वाचा, बघा #वारी_सलोख्याची

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com